MPSC Combine Exams: मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवी प्रश्न आणि उत्तरे
History-of-Medieval-India
मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रश्न उत्तर मराठी- आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. मध्ययुगाच्या काळ प्रत्येक देशाच्या इतिहासात वेगवेगळा असतो. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा आहे. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक अशा आहे.(History of Medieval India Class VII Questions and Answers-2)
सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. या सर्व सत्तांमध्ये सतत संघर्ष होत असे.(History of Medieval India Class VII Questions and Answers-2)
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी इतिहास विषयांवर कव्हर केलेल्या मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवीमधील स्टेट बोर्ड पुस्तकातून सर्वात महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(History of Medieval India Class VII Questions and Answers)
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी इतिहास विषयांवर कव्हर केलेल्या मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवीमधील स्टेट बोर्ड पुस्तकातून सर्वात महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(History of Medieval India Class VII Questions and Answers)
1.भारतातील समाजसुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते ?
2.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ सुरु केली ?
3.सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चत्य शिक्षण देण्यासाठी ____________ येथे शिक्षण संस्था स्थापन केली?
4. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली ?
5.'इंडियन असोसिएशन' संघटनेने ____________ येथे अखिल भारतीय परिषद भरवली?
6. खालिलपैकी जहाल विचारसरणी नसणारे नेते कोण?
7. वर्ष 1889 या वर्षी झालेल्या 'राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
8. बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात. या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते?
9.डॉ. ॲनी बेझंट या आयरिश विदुषीने भारतात होमरूल लीग (स्वराज्य संघ) ची स्थापना कोठे केली ?
10.____________ येथे हरताळ केल्यामुळे डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले ?
11.जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून _________________ यांनी ब्रिटिश सरकारने दिलेला 'सर' हा बहुमानाचा किताब सरकारला परत केला ?
12.असहकार आंदोलनाबरोबरच गांधीजींनी कोणते कार्यक्रम हाती घेतले ?
13.राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव समंत करण्यात आला ?
14.वायव्य सरहद्द प्रांतात _____________ यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ झाली ?
15._____________ चळवळीत 'वंदे मातरम्' हे आंदोलकांचे घोषणा गीत होते?
If You have Doubts, Please Let Me Know