MPSC Combine Exams: मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता आठवी प्रश्न आणि उत्तरे | Aims Study Center

Author
By -
1

MPSC Combine Exams: मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता आठवी प्रश्न आणि उत्तरे

online-modern-history-quiz
History-of-Medieval-India

मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रश्न उत्तर मराठी- आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. मध्ययुगाच्या काळ प्रत्येक देशाच्या इतिहासात वेगवेगळा असतो. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा आहे. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक अशा आहे.(History of Medieval India Class VIII Questions and Answers)

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. या सर्व सत्तांमध्ये सतत संघर्ष होत असे.(History of Medieval India Class VIII Questions and Answers) 

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी इतिहास विषयांवर कव्हर केलेल्या मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवीमधील स्टेट बोर्ड पुस्तकातून सर्वात महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(History of Medieval India Class VIII Questions and Answers)
1.पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने ___________ मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला ?




... Correct Answer A

2.____________ने 'सामाजिक करार' ग्रंथातून जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला ?




... Correct Answer  C

3.________ राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बी बंधुता ही बहुमोल तत्त्वे जगाला दिली ?




... Correct Answer C

4. इंग्रज व __________ यांच्यात तीन युद्धे झाली. ती 'कर्नाटक युद्धे' म्हणून ओळखली जातात?




... Correct Answer C

5.सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात प्लासीची लढाई कोणत्या साली झाली ?




... Correct Answer C

6.1799 मध्ये ___________ च्या लढाईत टिपू सुलतान धारातीर्थी पडला ?




... Correct Answer C

7. 1782 साली ________________ चा तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले ?




... Correct Answer C

8. 1764 साली बक्सार येथील झालेले युद्ध हे तत्कालीन भारतातील कोणत्या राज्यात झाले होते ?    




... Correct Answer B

9.__________ च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' असा हुद्दा देण्यात आला ?  




... Correct Answer A

10.कोणत्या गव्हर्नर जनरल च्या कारकिर्दीत मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली? 




... Correct Answer C 

11.1907 साली जमशेदजी टाटा यांनी ____________ येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला 



... Correct Answer C 

12.1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने _______________ येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली ? 




... Correct Answer C

13.भारतीय इतिहासातील वर्ष व महत्वाची घटना याची योग्य जोडी ओळखा ?




... Correct Answer D

14विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा __________ याने केला  




... Correct Answer C 

15.1853 मध्ये कावसजी नानाभॉय यांनी ___________ येथे पहिली कापड गिरणी सुरु केली ? 




... Correct Answer A 

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!